

Visavya Shatkatil Maharashtra (1930-1939) Khand-4 Y. D. Phadke विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९३०-१९३९) खंड ४
₹350.00 Original price was: ₹350.00.₹300.00Current price is: ₹300.00.
Author : Y. D. Phadke
Edition : 2 ed
Language : Marathi
Publisher : Mouj Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Visavya Shatkatil Maharashtra (1930-1939) Khand-4 Y. D. Phadke विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९३०-१९३९) खंड ४
प्रस्तावना
विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या या चौथ्या खंडात १९३० ते १९३९ या कालखंडातील महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतलेला आहे. जागतिक मंदीच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रातील शेती व्यवसायाला तसेच मुंबई, सोलापूर बगैरे ठिकाणच्या कापडगिरण्यांना अनेक अडचणींना तोंड चावे लागले. गिरणीमालकांनी नोकरकपात, वेतनकपात वगैरे मार्गाचा अवलंब केला. उकेशायर व जपान येथून आयात केल्या जाणाऱ्या परदेशी कापडाच्या विक्रीला आळा बसावा आणि स्पर्धेत यश मिळवावे या हेतूने आयात मालावरील जकात बाढवून हिंदुस्थान सरकारने भारतातील कापड उद्योगास संरक्षण द्याचे या मागणीचा येथील गिरणी मालकांनी पाठपुरावा केला. या काळात महात्मा गांधींनी व कॉग्रेसने सविनय कायदेभंगाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून परदेशी कापडावर बहिष्कार घालण्यास उत्तेजन दिले, ते येथील गिरणीमालकांच्या हिताचे असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला आर्थिक साहाय्य केले. संपासारखे निर्वाणीचे अख उगारून मालकांना वठणीवर आणण्याचे कामगारांचे प्रयत्न अयशस्वी ठरले, कामगार चळवळीचे विनीचे नेते मीरत कट खटल्यात अडकल्यामुळे आणि कम्युनिस्टांमधील गटबाजीमुळे कामगार चळवळीस फाटाफुटीने ग्रासले. आणीबाणीच्या परिस्थितीत विशेष अधिकारांचा
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.