संतांची शिकवण
मध्ययुगीन महाराष्ट्राची सांस्कृतिक जडण- घडण ही पाच संतश्रेष्ठांनी केलेली आहे. श्रीज्ञानदेव, श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीतुकोबाराय आणि समर्थ रामदासस्वामी या संतपंचकाने अवघ्या महाराष्ट्राला एकता, समता आणि ममता ही मूल्यत्रयी शिकविली, त्याचबरोबर देवभक्ती, कर्तव्यनिष्ठा, मानवताप्रेम आणि विवेकबुद्धी यांचाही अमोलिक वारसा दिला, हीच ‘संतांची शिकवण’ आपण सदैव आठवली पाहिजे आणि अनुसरलीही पाहिजे- याचेच स्मरण, हा लेखसंग्रह आपणास देईल.
Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com call 9545567862
Reviews
There are no reviews yet.