Back to products
Mahanagarpalika Bharti TCS Pattern-Ajitkumar 2023 Te 2025 Bee
Mahanagarpalika Bharti TCS Pattern-Ajitkumar 2023 Te 2025 Bee Original price was: ₹680.00.Current price is: ₹476.00.

Mi Lokancha Sangati (मी लोकांचा सांगाती)-Bhai Sampatrao Pawar Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

Author           :   Bhai Sampatrao Pawar

Edition          :   2 ed 

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   5667

Publisher      :   Samakaleen Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Mi Lokancha Sangati (मी लोकांचा सांगाती)-Bhai Sampatrao Pawar Marathi Book katha-kadambari (Novel) Samakaleen

मनोगत

▶ माझ्या आयुष्याचं सार सांगणारं ‘मी लोकांचा सांगाती’ हे पुस्तक वाचकांसमोर येतं आहे. रूढ अर्थाने हे माझं आत्मचरित्र नाही. माझ्या आसपासच्या ग्रामीण भागाला भेडसावणाऱ्या समस्यांवर शाश्वत उत्तरं शोधण्याची जी धडपड मी आजवर करत आलो त्याची ही छोटीशी नोंद आहे.

हे पुस्तक मला का लिहावंसं वाटलं ते आधी सांगतो.

आज आपल्या देशातलं वातावरण अराजकाच्या दिशेने चाललं आहे. प्रश्नांचा विळखा कमी होण्याऐवजी वाढतो आहे. एकीकडे धर्मांधता, जातीयवाद आणि झुंडशाही अशा प्रवृत्ती समाजात वाढत आहेत, तर दुसरीकडे तळागाळातल्या माणसांचे प्रश्न आजही भिजत घोंगड्याप्रमाणे कायम आहेत.

महासत्ता बनण्याचे नारे देणाऱ्या आपल्या देशात ३७ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगते आहे. आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर या प्रगतशील राज्यातले एक कोटी लोक भुकेलेले आहेत. महाराष्ट्रात शेती आणि एकुणात ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. राज्यातील ७८ टक्के शेती कोरडवाहू म्हणजे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाने दगा दिला की दुष्काळ ओढवतो, नापिकी येते. दुष्काळी भागात सिंचनाच्या योजना अतिशय कमी आहेत. जिथे हजारो कोटी रुपये खर्च करून जलसंधारणाची कामं झाली आहेत, तिथेही त्या पाण्याचा उपयोग आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांनाच होतो असा अनुभव आहे. असे शेतकरी आपल्या ताकदीवर कोरडवाहू जमिनीवर बागायती पिकं घेऊन नफा कमावतात. पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना पाणी योजनांचा लाभ मिळवता येत नसल्याने त्यांची पुरती ससेहोलपट होताना दिसते आहे. निसर्गाच्या विरोधात जाऊन केली जाणारी शेती, पाण्याची अनुपलब्धता, शेतीचा वाढलेला खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणं यामुळे आपली शेती संकटात सापडली आहे आणि परिणामी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीत पहिला क्रमांक महाराष्ट्राचा आहे,

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.