Jaatvar Janaganana Kashasathi जातवार जनगणना कशासाठी ?

Original price was: ₹80.00.Current price is: ₹60.00.

Author         :     Dilip Chavhan

Edition         :     2021

Language ‏   :     Marathi 

Publisher   ‎ :     The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Jaatvar Janaganana Kashasathi जातवार जनगणना कशासाठी ?

दिलीप चव्हाण

भारतात जनगणनेला 1871-मध्ये सुरुवात झाली. 1931-पर्यंत सर्व जातींची नोंद जनगणनेत केली जात असे. 1931-नंतर भारतात जातीविरोधी चळवळ गतिमान होत असताना आणि दडपलेले विविध जातिसमूह हे राजकीय सत्तेत न्याय्य वाटा मागायला लागले असताना वरच्या जातींनी जातवार जनगणनेविरोधात मोठा गहजब केला आणि जातवार जनजणना बंद पाडली.

जातवार जनजणना बंद करण्याचा हा निर्णय स्वातंत्र्योत्तर सत्ताधारी वर्गाच्या पथ्यावरच पडला. यामुळे कनिष्ठ जातींचे मागासलेपण आणि वरिष्ठ जातींची समृद्धी या दोन्हींचे अदृश्यीकरण करणे शक्य झाले. आज भारतातील आर्थिक संसाधने आणि राजकीय सत्ता यांमधील मोठा भाग संख्येने अत्यल्प असलेल्या समूहाकडे केंद्रित आहे. सत्ताधारी वर्गाला याविषयीची जाणीव आहे. जातवार जणगणनेतून याबाबत अधिकृत स्पष्टता येऊ शकते. अशी स्पष्टता सत्ता व संपत्तीच्या पुनर्वाटपाचा तर्क उभा करण्यास उपयुक्त ठरु शकते. अल्पजन लब्धप्रतिष्ठितांना असा तर्क नको आहे. जातवार जनगणना न करण्याच्या निर्णयात हे राजकारण दडलेले आहे.

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.