Loksatta Anyatha (लोकसत्ता अन्यथा)-Girish Kuber 
Loksatta Anyatha (लोकसत्ता अन्यथा)-Girish Kuber Original price was: ₹295.00.Current price is: ₹236.00.
Back to products
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti Lipik tanklekhak Va Lekhi Lipik-Vaibhav Bhutada
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti Lipik tanklekhak Va Lekhi Lipik-Vaibhav Bhutada Original price was: ₹230.00.Current price is: ₹150.00.

Bhartateel Samajik Chalvali (भारतातील सामाजिक चळवळी)-Sahityik Paramarsh-Anuvad Parachi Chikate (MPSC-UPSC) Book Samajshastra

Original price was: ₹350.00.Current price is: ₹280.00.

Author          :   Ghanshyam Shah-Anuvad Parachi Chikate

Edition          :   2025

Language ‏    :   Marathi

Publisher  ‎   :  Diamond Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Bhartateel Samajik Chalvali (भारतातील सामाजिक चळवळी)-Ghanshyam Shah-Anuvad Parachi Chikate (MPSC-UPSC) Book

भारतातील सामाजिक चळवळींसंबंधीच्या साहित्याचा आढावा घेणे हा या लिखाणाचा उद्देश आहे. राज्यशास्त्रातील रिसर्च सव्र्व्हेच्या (शोधनिबंधांच्या पहाणीच्या) दसऱ्या फेरीचे काम इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सल्लागार समितीने माझ्यावर सोपविले. या कामाचा उद्देश सर्वसाधारण कल कोणत्या बाजूला झुकतो आहे त्याचा अंदाज घेणे विशिष्ट विषयांसंबंधी सामाजिक गट, भौगोलिक प्रदेश आणि काळ, तात्त्विक चर्चा, रोख, मुख्य निष्कर्ष या दृष्टीने विचार आणि त्रुटी दाखवून देणे की जेणेकरून आय.सी.एस.एस.आर.ला शोधासाठीचे अनुदान कोणत्या अग्रक्रमाने देता येईल, यासंबंधी निर्णय घेता येईल. अभ्यासकांना त्यांच्या अभ्यासविषयासंबंधीची योजना तयार करणे आणि द्विरुक्ती टाळणे यासाठीसुद्धा या आढाव्याचा उपयोग होऊ शकेल.

सामाजिक चळवळी हा एकट्या राज्यशास्त्राच्या जिव्हाळ्याचा विषय नाही.

खरे म्हणजे राज्यशास्त्राने आतापर्यंत सर्वसामान्यांकरिता या विषयाकडे अनेक कारणांनी दुर्लक्षच केले आहे. ज्याला कुणाला राज्य, राजकीय शक्ती आणि समाजातील संघर्ष यांच्या स्वरूपाचे ज्ञान करून घ्यावयाचे आहे, त्याला समाजाची ठेवण, सामाजिक प्रक्रिया, संस्कृती, आर्थिक ढाचा आणि या सर्वांची परस्परांमधील जडणघडण यांचा अभ्यास करण्याशिवाय गत्यंतर नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळातील भारतातील काही सामाजिक चळवळींची पाळेमुळे वसाहतवादातील काळात आहेत. गेल्या शतकातील शेवटाच्या काही चळवळी आणि या शतकाच्या सुरुवातीच्या काही चळवळींचा संबंध वसाहतवादापासून तोडता येत नाही. ऐतिहासिक अभ्यासांमुळे वर्तमानकाळाबद्दलची आपली समज वाढते. म्हणून सामाजिक चळवळींचा अभ्यास स्वतंत्र शैक्षणिक विचारसरणींनी मर्यादित / बंदिस्त करता येणार नाही. त्या अभ्यासाचा रोख आंतर-शैक्षणिक शाखा असा नसावा, तर एखाद्या शैक्षणिक शाखेचा ताण कमी करण्यासाठी अभ्यासाचा भर ठरावीक शिक्षण विचारांवरच अवलंबून नसावा

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Publication House

Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.