Autism Achyut Godbole (ऑटिझम) (Marathi) (novel)
Autism Achyut Godbole (ऑटिझम) (Marathi) (novel) Original price was: ₹349.00.Current price is: ₹280.00.
Back to products
Radha-Samar (राधा) Marathi (novel) Book katha-kadambari
Radha-Samar (राधा) Marathi (novel) Book katha-kadambari Original price was: ₹290.00.Current price is: ₹246.00.

Urmila-Samar Marathi (novel) Book katha-kadambari

Original price was: ₹350.00.Current price is: ₹300.00.

Author         :      Samar

Edition         :      1 ed

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Samar Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Urmila Samar Marathi (novel) Book katha-kadambari

एखाद्या कादंबरीला वाचक का उचलून धरतात हे तर्काच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करणं शक्य असलं, तरीही एक ठोस उत्तर देणं अवघडच आहे. ‘उर्मिला’ वाचकांना का आवडली, याचं उत्तर तकनि शोधता येईलही, उर्मिलेविषयी फारसं लेखन झालं नव्हतं आणि तिचं जीवन जाणून घेण्याची उत्सुकता वाचकांच्या मनात होती म्हणून उर्मिला अल्पावधित प्रसिद्ध झाली, असं म्हणता येईल.

उर्मिलेने चौदा वर्षे लक्ष्मणाशिवाय आणि सीतेशिवाय कशी व्यतित केली असतील? हा प्रश्न मनात फिरत राहिल्यानेच मी ‘उर्मिला’ लिहिण्यास प्रवृत्त झालो. तोपर्यंत ‘महाराजाधिराज’ ही कादंबरी लिहन झाली होती, ‘संगीत चंद्रप्रिया’ हे माझं संगीट नाटक चंद्रगुप्त द्वितीय या सम्राटाच्या जीवनावर आधारित होतं. मी लेखक म्हणून गुप्तांच्या कालखंडात वावरत होतो. वर नमूद केलेल्या त्या एका प्रश्नामुळेच मी ऐतिहासिक लेखनाकडून पौराणिक लेखनाकडे वळण्यास कारणीभूत झालो. पौराणिक कादंबरीचा परिसर तसा वेगळा असतो. काही चमत्कृतींचा, शाप-उ:शापाचा, राक्षसांचा आणि देवतांचा उल्लेख पौराणिक कादंबरीत येतोच. ‘उर्मिलेत’ तो उल्लेख तुलनेने कमी प्रमाणात आला आहे. तिच्या जीवनात त्याग, एकांत आणि विरह या त्रयीच इतक्या प्रबळ होत्या की इतर घटकांची आवश्यकता न भासणं स्वाभाविक होतं.

पौराणिक कादंबरी आणि ऐतिहासिक कादंबरी केवळ कल्पनाविलासावर आधारित असते, हे अर्धसत्य आहे. हे अवश्य मान्य करायला हवे की अनेक प्रसंग लेखकाच्या कल्पकतेनुसार लिहिले जातात, मात्र त्या ऐतिहासिक किंवा पौराणिक कथेला एखादा ठळक संदर्भ आवश्यक असतो. याच कादंबरीचा विचार केला, तर ‘उर्मिला ही चौदा वर्षे एकटी होती.’ किंवा ‘ती सीतेची बहिण होती.’ हे संदर्भनिष्ठ तथ्य लेखकाच्या कल्पनेतून साकार झालेले नाही. त्याला वाल्मिकी रामायणाचा संदर्भआहे. अशा ठळक संदर्भाचा आधार घेऊनच ऐतिहासिक कादंबरी लिहिली जाते. ‘उर्मिला’देखील यास अपवाद नाही. ‘उर्मिला’ लिहितांना मी प्रामुख्याने वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.